#अजित पवार |
Explore tagged Tumblr posts
Text
पवार गुट 'विलय' की चर्चा! आदित्य ठाकरे ने की फडणवीस से मुलाकात
Ajit Pawar and Sharad Pawar: महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के बाद सभी दल अपने हिसाब से भविष्य की राह बुन रहे हैं। दरअसल आने वाले नगरपालिका एवं पंचायत चुनाव को लेकर सभी दल नए सिरे से तैयारी कर रहे हैं। (Discussion of ‘merger’ of Pawar groups! Aditya Thackeray met Fadnavis) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई– महाराष्ट्र की सियासत में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) अजित पवार और शरद…
#Aditya Thackeray#Ajit Pawar#BJP Government#BMC Election#Breaking news#congress Party#Devendra Fadnavis#election in maharashtra#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra big news#maharashtra Chief Minister#maharashtra chief minister devendra fadnavis#Maharashtra government#Maharashtra Political News#Maharashtra Politics#Ncp#News#News in Hindi#political news#sharad pawar#Uddhav Thackeray#अजित पवार#आदित्य ठाकरे#आदित्य ठाकरे ने की फडणवीस से मुलाकात
0 notes
Text
Ajit Pawar : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, अजित पवारांनी दिला शब्द
Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 10:58 pm maharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. फलटण येथे संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र…

View On WordPress
#maharashtra politics#Ramraje Naik Nimbalkar#Satara News#अजित पवार बातमी#अजित पवार भाषण#अजित पवारांचा कार्यकर्��्यांना शब्द#अजित पवारांचा भाजपवर घणाघात#फलटण अपघात#सातारा बातमी
0 notes
Text
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार को झटका देगी बीजेपी? 150 सीट पर चुनाव लड़ने का प्लान
Mumbai:महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी (बीजेपी) प्रदेश में पूरी तरह से एक्टिव हो चुकी है. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव और अश्विनी वैष्णव ने चुनावों के लिए पार्टी की तैयारियों का जायजा लिया. दोनों नेताओं ने गुरुवार को बीजेपी की प्रदेश इकाई के नेताओं ��े साथ एक बैठक की अध्यक्षता की और चुनावी रणनीतियों पर चर्चा की. इस बैठक में पार्टी के वरिष्ठ नेताओं ने चुनाव के…
#Ajit Pawar#BJP&039;s Preparation#BJP&039;s Strategy#Devendra Fadnavis#Eknath Shinde#Election Announcements#Election Politics#Indian Politics#Maharashtra Assembly Election 2024#maharashtra politics#NCP#Party Preparations#Shiv Sena#State Politics#अजित पवार#एकनाथ शिंदे#एनसीपी#चुनावी घोषणाएं#चुनावी राजनीति#देवेंद्र फडणवीस#पार्टी की तैयारियां#बीजेपी की रणनीति#भाजपा की तैयारी#भारतीय राजनीति#महाराष्ट्र की सियासत#महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024#राजनीतिक दल#राज्य की राजनीति#शिवसेना
0 notes
Text
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी त्यानंतर लवकरच काँग्रेसचा नंबर, आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट
काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडल��, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच परत येतील असा विश्वास देखील रोहित पवार…

View On WordPress
0 notes
Text
अजीत पावर ने मुख्यमंत्री को सौंपा पत्र, MPSC के तीन रिक्त पदों को भरने की रखी मांग; जानें क्या बताया कारण
Maharashtra News: उपमुख्यमंत्री अजित पवार ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकरमहाराष्ट्र लोक सेवा आयोग (एमपीएससी) के माध्यम से राज्य सेवा में अधिकारी बनने का सपना देखने वाले युवाओं को न्याय प्रदान करने के लिए एमपीएससी के तीन रिक्त पदों पर तत्काल नियुक्तियां की जाएं। उन्होंने मुख्यमंत्री को लिखे अपने पत्र में यह भी स्पष्ट किया है कि यदि यह नियुक्ति तत्काल कर दी जाए तो परीक्षा, साक्षात्कार…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 18 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १८ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
नागपूरमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी शहरातल्या काही ठिकाणी संचारबंदीचं कलम १६३ लागू केलं आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास धार्मिक प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, यात दगडफेक करण्यात आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या. दरम्यान, या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार आहेत.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम-किसान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान लिस्ट एपीके किंवा पी एम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यातली रक्कम नाहीशी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी, अज्ञात ए पी के फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असं आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा तसंच फसवणूक झाल्यास सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गबार्ड भारतीय भेटीवर आल्या असून, त्यांनी काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान, अत्याधुनिक संरक्षण, संशोधन आणि संरक्षणाशी संबंधित विविध उद्योगांमध्ये सहकार्याबद्दल यावेळी चर्चा झाली. तसंच संरक्षण उद्योग विषयक पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली.
फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित महागाई दरात, किंचित वाढ होऊन तो २ पूर्णांक ३८ टक्क्यांवर पोहचला. तयार उत्पादनात तेल आणि शितपेयांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे. मात्र, याच काळात भाज्यांच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे अन्नधान्यांवर आधारित महागाई दरात घट होऊन तो पाच पूर्णांक ९४ टक्क्यांवर पोहचला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथून नागपूरला जाणारा ३० टन रेशनचा तांदूळ पोलिसांनी ट्रकसह जप्त केला. या जप्त मालासंदर्भात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातल्या दोषींवर कारवाई केली जाईल, असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुरवठा उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तीन महिन्यात समितीकडून अहवाल मागवण्यात येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
शिवजयंतीच्या औचित्याने काल रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तसंच ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात देशातल्या पह��ल्या थ्रीडी मॅपिंग मल्टिमीडिया शोचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. या शिवसृष्टीत सरखेल कान्होजी आंग्रे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचेही पुतळे उभारण्यात आले असून, शिवकालीन गाव, जहाज, शिवरायांच्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरला स्मारक उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, अधिवेशन संपल्यावर तिथे वारसा विषयातल्या तज्ज्ञ आर्किटेक्टसह प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तत्पूर्वी, संध्याकाळी पवार यांच्या हस्ते, रत्नागिरी शहरात होणार असलेल्या टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन चंपक मैदानात पार पडलं. दर वर्षी या प्रकल्पामधून सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असं सांगतानाच रेवस ते रेडी या सागरी मार्गाला प्राधान्य दिलं जाईल. तसंच, पायाभूत सुविधा अतिशय उत्तमरीत्या उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली
परभणी इथं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि मालाचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आजपासून सुरु होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे स्टॉल, महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबीर, महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज वितरण यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. सिमेंट नाला बंधार्याच्या कामाचं बिल मंजूर करुन देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
इंग्लंडमध्ये कालपासून विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. आशियाबाहेर आयोजित करण्यात येणारी ही पहिली स्पर्धा असून ती सात दिवस चालणार आहे. कालच्या पहिल्याच सामन्यात भारतीय पुरुष संघाने काल इटलीचा ६४-२२ असा पराभव केला.
0 notes
Text

महाराष्ट्र विधान परिषद उपचुनाव: BJP ने उम्मीदवारों के नाम का किया ऐलान Our Channel: https://www.youtube.com/@globalnewsnetworkofficial?sub_confirmation=1 भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने महाराष्ट्र विधान परिषद के आगामी उपचुनाव के लिए अपने उम्मीदवारों की घोषणा कर दी है. सूची में संदीप दीवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर और दादाराव यादवराव केचे का नाम शामिल है. राष्ट्रीय महासचिव अरुण ने इसकी जानकारी देते हुए प्रेस विज्ञप्ति जारी की. इसमें कहा गया कि भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने महाराष्ट्र में होने वाले विधान परिषद के उपचुनाव के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है. इससे पहले चुनाव आयोग ने विधान परिषद की पांच खाली सीटों पर 27 मार्च को उपचुनाव कराने की घोषणा की थी. 27 मार्च को ही होगी मतगणना चुनाव आयोग ने बताया कि विधान परिषद की पांच सीटों पर 27 मार्च को उपचुनाव होगा और शाम पांच बजे से मतगणना शुरू होगी. चुनाव आयोग के अनुसार, 27 मार्च को सुबह नौ बजे से शाम चार बजे तक मतदान होगा. चुनाव आयोग ने 10 मार्च को नोटिफिकेशन जारी किया था. नामांकन की आखिरी तारीख 17 मार्च तक की है. 18 मार्च को नामांकन पत्रों की जांच की जाएगी और 20 मार्च तक उम्मीदवार अपना नाम वापस ले सकते हैं. बता दें कि विधानसभा चुनावों में पांच एमएलसी की जीत के कारण चुनाव की आवश्यकता पड़ी है. इस बीच, विधान परिषद के उपचुनाव को लेकर एनसीपी नेता अजित पवार ने अपनी पार्टी की बैठक बुलाई है. आज दोपहर एक बजे अजित पवार के मुंबई स्थित सरकारी आवास देवगिरी बंगले पर बैठक होगी। इस बैठक में विधान परिषद उपचुनाव के लिए उम्मीदवार के नाम पर चर्चा होगी. आपको बता दें कि महायुति सीट बंटवारे के समीकरण में एनसीपी के खाते में एक सीट आई है. इस एक सीट के लिए पार्टी के कई नेताओं ने इच्छा जताई है, लेकिन तीन नाम रेस में हैं. इनमें जिशान सिद्दीकी, उमेश पाटील और संजय दौंड का नाम शामिल है. ये भी पढ़ें- मध्यप्रदेश: व्यक्ति को बचाने गई पुलिस टीम पर हमला, पुलिसकर्मी की मौत
#today headlines#top 10 news#13 march 2025#breaking news#political updates India#sports events 2025#latest Hindi news#indianews#fabindianews#indianewsupdates#allindianews#firstindianews#indianewschannel#1stindianews#hansindianewspaper#indianewsmanch#dailyindianews#indianewshindi#fabindianewsâ
0 notes
Text
आ जाइए हमारे पास, दोनों को मुख्यमंत्री बना देंगे: शिंदे-अजित पवार को कांग्रेस का ऑफर
आ जाइए हमारे पास, दोनों को मुख्यमंत्री बना देंगे: शिंदे-अजित पवार को कांग्रेस का ऑफर राज्य में मुख्यमंत्री पद को लेकर सियासी हलचल महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद को लेकर राजनीतिक उठा-पटक जारी है। 2024 विधानसभा चुनाव के बाद एकनाथ शिंदे को दोबारा सीएम पद न मिलने की खबरों के बीच, अजित पवार भी समय-समय पर अपनी मुख्यमंत्री बनने की इच्छा जाहिर करते रहे हैं। कांग्रेस का ऑफर – आ जाइए, दोनों को मुख्यमंत्री…
0 notes
Text
महाराष्ट्र के मंत्री धनंजय मुंडे की गई कुर्सी, सीएम फडणवीस के कहने पर दिया इस्तीफा
महाराष्ट्र के मंत्री धनंजय मुंडे ने अपने पद से इस्तीफा दे दिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनसे इस्तीफे की मांग की थी।सूत्रों ने मंगलवार को बताया कि मुंडे के करीबी सहयोगी वाल्मिक कराड को सरपंच संतोष देशमुख हत्या मामले में आरोपी बनाया गया है।दरअसल, समाचार एजेंसी पीटीआई ने सूत्रों के हवाले से बताया कि उपमुख्यमंत्री अजित पवार ने सोमवार रात फडणवीस से मुलाकात की और देशमुख हत्याकांड तथा दो अन्य…
0 notes
Text
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडल विस्तार के बाद फूट के मिले संकेत
महाराष्ट्र में रविवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कैबिनेट का पहला विस्तार हो गया है। महायुति गठबंधन के कुल 39 विधायकों को मंत्री पद की शपथ दिलाई गई है। इसके बाद से गठबंधन के विधायको द्वारा नाराजगी व्यक्त की जा रही है। ऐसे में सरकार की मुश्किलें बढ सकती है। (Maharashtra Signs of disunity after cabinet expansion) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई– महाराष्ट्र के नए मंत्रिमंडल में शामिल…
#Bombay news#Breaking news#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra#Maharashtra cabinet expansion#Maharashtra News#Mumbai#Ncp#News#News in Hindi#political news#अजित पवार#एकनाथ शिंदे#छगन भुजबळ#दिलीप वाल्से पाटिल#नागपुर#बम्बई की न्यूज़#बम्बई पुलिस#बम्बई समाचार#बीजेपी#मंत्रिमंडल विस्तार#महायुति#महायुति गठबंधन#महाराष्ट्र
0 notes
Text
सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला
मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात २० उमेदवारांची यादी जाहीर केली. पण अन्य मित्रपक्षांकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेतृत्त्वानं महायुतीतील…

View On WordPress
0 notes
Text
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार , पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार , पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ,’ धनंजय मुंडे यांच्या विषयीचे पुरावे आमदार सुरेश धस यांनी दिलेले असले तरी त्याची चौकशी सुरू आहे. अद्याप आरोप सिद्ध झालेला नाही किंवा चौकशीचा बाण देखील धनंजय मुंडे यांच्याकडे रोखलेला नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा कसा घ्यायचा ? असे म्हटलेले आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे…
0 notes
Text
'मुलगा निवडून आणता आला नाही अन्...', राज ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला - Marathi News | NCP leader Ajit Pawar criticizes MNS leader Raj Thackeray | TV9 Marathi
Ajit pawar on Raj Thackeray: लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. — À lire sur www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-mns-leader-raj-thackeray-1346368.html/amp
0 notes
Text
सरपंच हत्याकांड में मुख्यमंत्री देव���ंद्र फडणवीस का बड़ा एक्शन, मंत्री धनंजय मुंडे से लिया इस्तीफा; जानें पूरा मामला
Maharashtra News: बीड जिले के एक सरपंच की निर्मम हत्या को लेकर महायुति सरकार पर बढ़ते दबाव के बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री धनंजय मुंडे से इस्तीफा ले लिया है। कल रात मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री एनसीपी प्रमुख अजित पवार के बीच हुई बैठक के बाद यह फैसला लिया गया। फडणवीस ने मंगलवार को राज्य विधानमंडल परिसर में पत्रकारों से बातचीत में कहा, “आज महाराष्ट्र के मंत्री…
#Chief Minister#Devendra Fadnavis#maharashtra#Minister Dhananjay Munde#resignation#Sarpanch murder case
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक शिष्यवृत्तीत वाढ करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारस
रेल्वेचे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्यात येणार- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम, सामाजिक हिताच्या योजना सरकार बंद करणार नाही- अजित पवार यांची विधीमंडळात ग्वाही
आणि
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती सर्वत्र उत्साहात साजरी
****
विद्यार्थ्यांना सध्या दिली जाणारी वार्षिक शिष्यवृत्ती वाढत्या महागाईमुळे त्यांच्या नियमित खर्चाची पूर्तता करण्यासाठी पुरेशी नाही, असं संसदीय स्थायी समितीनं नमूद केलं आहे. त्याबाबतचा अहवाल काल संसदेत मांडण्यात आला. या पार्श्वभूमीवर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, शिक्षण मंत्रालय आणि इतर संबंधितांसह विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक शिष्यवृत्ती रकमेचा आढावा घेण्याच्या सूचनाही या समितीनं दिल्या आहेत.
****
देशभरात रेल्वेचे सगळे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. आतापर्यंत ४१ हजार एलएचबी डबे तयार झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
****
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं खोटं चित्र रंगवू नका, अशी स्पष्ट सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. गेल्या १५ वर्षात राज्याच्या कर्जाचं स्थूल उत्पादनाशी प्रमाण १६ ते १९ टक्के आहे. देशात महाराष्ट्रासह फक्त तीन राज्यांचं कर्जाचं ��्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं, त्यांनी नमूद केलं. महसुली तूट आणि राजकोषीय तूटही मर्यादेत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले..
बाईट – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्याच्या तसंच सामाजिक हिताच्या योजना सरकार बंद करणार नाही, परंतू गरज नसलेल्या योजना सरकार बंद करेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार असल्याची घोषणाही पवार यांनी काल केली.
****
सर्व खाजगी आस्थापनांमध्ये विशाखा तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक केलं जाणार असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. यासाठी महिला आणि बालविकास आयुक्तालयाला राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महिलांना SHE BOX ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवता येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सदनात उपस्थित केला. पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास, छत्रपती संभाजीनगरला किमान दोन दिवसाआड पाणी मिळेल अशी सूचना नियम ९३ अन्वये त्यांनी मांडली.
बीड जिल्ह्यात केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा, विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं, अशी सूचना दानवे यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत जालना जिल्ह्यात बदनापूर इथं कृषी संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी दोन कोटी ८५ लाख रुपये, आणि पायाभूत सुविधांसाठी १४ कोटी ३५ लाख रुपये, असे दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.
****
वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार असल्याची माहिती, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. काल विधानपरिषदेत बोलताना त्यांनी, गोदावरी खोऱ्यातल्या वाळू उपसाबाबत सात दिवसात चौकशीकरून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं.
****
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काल सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके, भाज���कडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अपक्ष उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी गरज भासल्यास, २७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
नागपूर मधल्या महाल परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास दोन गटात तणाव निर्माण झाला होता. धार्मिक प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे ही घटना घडली, यात दगडफेक करण्यात आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या. पोलिसांना या परिसरात जमावाला पांगवण्यासाठी अश्रृधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसंच लाठीमार करावा लागला. नागपूरचे पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाल परिसरात कलम १४४ लागू केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरीकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती काल राज्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. या निमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. ठाणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४५ फुटी पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण झालं, तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी, या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान, औरंगजेबाच्या पाशवी विचारांचं महिमामंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून, ते विचार तिथेच चिरडून टाकण्यात येईल, असं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राज्यभरात विविध ठिकाणी या संघटनांनी काल आंदोलन केल्याचं वृत्त आहे.
****
लातूर इथं शिवसेना शहर शाखेच्यावतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवछत्रपती ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ भेट देण्यात आले.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या २०२५- २६ च्या २२ कोटी २६ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला काल प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मान्यता दिली. यावेळी २०२४-२५च्या सुधारीत अर्थसंकल्पालाही मान्यता देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ लेण्यांमध्ये मधमाशांनी काल पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. कैलास लेणी परिसरात घडलेल्या या प���रकारात काही पर्यटक जखमी झाले तर अतिप्रमाणात मधमाशा चावलेला एक परदेशी पर्यटक बेशुद्ध पडला. त्याला छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ शिवकुमार भगत यांनी दिली.
****
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. पोलीस दलातले २६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे पुरावे सादर करून, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं ट्रक चालक विकास बनसोडे हत्या प्रकरणात सहा जणांना आष्टी पोलिसांनी अटक केली, तर चार आरोपी फरार झाले. मालकाने केलेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप असून, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
****
परभणी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल जायकवाडी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पाणी मिळत नसल्याची तक्रार करत संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकलं
****
हवामान
राज्यात उन्हाचा कडका वाढत असून, विदर्भात कालही उष्णतेची लाट होती. राज्यात काल सर्वाधिक ४१ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ४० पूर्णांक दोन, परभणी ३९ पूर्णांक चार, धाराशिव ३८ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर इथं ३७ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
Text

महाराष्ट्र विधान परिषद उप चुनाव: अजित पवार ने कोर ग्रुप की बैठक बुलाई, उम्मीदवार पर होगी चर्चा Our Channel: https://www.youtube.com/@globalnewsnetworkofficial?sub_confirmation=1 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के अध्यक्ष अजित पवार ने रविवार दोपहर 1 बजे अपनी पार्टी के कोर ग्रुप की बैठक बुलाई है. यह बैठक अजित पवार के मुंबई स्थित सरकारी आवास देवगिरी बंगले पर होगी. बैठक में महाराष्ट्र विधान परिषद के उप चुनाव में पार्टी के उम्मीदवारों के नाम पर चर्चा होगी. 27 मार्च को विधान परिषद की 5 सीटों के लिए मतदान होगा, जिनमें से एक सीट महायुति के हिस्से में आई है. इस सीट के लिए पार्टी के कई नेताओं ने अपनी इच्छा जताई है, लेकिन 3 प्रमुख नाम फिलहाल रेस में सबसे आगे चल रहे हैं. इन नामों में जिशान सिद्दीकी, उमेश पाटील, और संजय दौंड शामिल हैं. पार्टी की बैठक में इन तीनों नामों पर चर्चा की जाएगी और एक नाम को फाइनल किया जाएगा. अजित पवार के नेतृत्व में यह बैठक पार्टी के लिए बेहद अहम मा��ी जा रही है, क्योंकि विधान परिषद चुनाव में मजबूत उम्मीदवार चुनना उनकी रणनीति का हिस्सा है. सूत्रों के मुताबिक, अजित पवार ऐसे नेता को मौका देना चाहते हैं, जो पार्टी की स्थिति को मजबूत कर सके. बैठक में कोर ग्रुप के वरिष्ठ नेता शामिल होंगे, जो उम्मीदवारों के नाम पर अपनी राय रखेंगे. महायुति गठबंधन में भाजपा और शिवसेना के साथ मिलकर एनसीपी (अजित पवार) इस चुनाव में हिस्सा ले रही है. इस बीच भाजपा ने तीन नामों की घोषणा कर दी है. इस लिस्ट में संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर और दादाराव यादवराव केचे का नाम शामिल है. सत्तारूढ़ भाजपा, शिवसेना और एनसीपी गठबंधन को विश्वास है कि पांच खाली सीटों पर उन्हें जीत मिलेगी. चुनाव आयोग के अनुसार, उपचुनाव 27 मार्च को हैं. विधानसभा चुनाव 2024 में पांच एमएलसी ने जीत दर्ज की थी. जिसके कारण चुनाव की जरूरत पड़ी है. चुनाव जीतने वाले एमएलसी में से तीन भाजपा के जबकि शिवसेना और एनसीपी के एक-एक सदस्य थे. उपचुनावों के लिए अधिसूचना 10 मार्च को जारी की गई. वहीं, नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि 17 मार्च है. नामांकन पत्रों की जांच की अंतिम तिथि 18 मार्च तय की गई है. 20 मार्च तक नाम वापस लिया जा सकता है.
#today headlines#top 10 news#13 march 2025#breaking news#political updates India#sports events 2025#latest Hindi news#indianews#fabindianews#indianewsupdates#allindianews#firstindianews#indianewschannel#1stindianews#hansindianewspaper#indianewsmanch#dailyindianews#indianewshindi#fabindianewsâ
0 notes